Friday, October 23, 2009

एक दुख कि जे मनातून केव्हाच न जाणार?????

मित्रानो..हा माझ्या आयुषतला पहिला वाईट अनुभव...कि जो केव्हाच आणि कधीच न विसरता येणारा आहे.



ह्यातून मला बरच काही शिकायला हि मिळाल, मला माहित आहे कि असे बरे वाईट अनुभव हे सगळ्यांचाच जीवनात येत असतात.पण मला हे सांगावस वाटत कि जर का आपण एखद्या वैक्तीशी सतत चांगल वागत राहिलो,मनात काहीहि,कोणतीच वाईट गोष्ट हि तिच्या बदल न ठेवता तर मग ती समोरची वैक्ती हि आपल्याशी इतकी वाईट का वागू शकते??शेवटी प्रश्न्न हा पडतो कि,मी अशी काय चूक केली आहे किवा माझ्या हातून अस काय घडल होत आणि कधी कोणाला दुखवल कि ज्याची विनाकारण मला शिक्षा मिळाली.जर समोरच्याला वाटत कि आपण त्यांना समजून घ्याव..मग मला हि तसच वाटत ना कि आपल्याला सुधा कोणीतरी समजून घ्याव? चुका ह्या फक्त एकाकडूनच होत नसतात.त्या दोन्ही बाजूने घडत असतात.सांगायचा मुद्दा हा कि "टाळी हि एका हाताने कधीच वाजत नसते" जर प्रोब्लेम फेस करता येत नसतील तर ते कधीच निर्माण करू नयेत आणि प्रोब्लेम झालेच तर त्याला तोंड देण्याची हि तयारी ठेवली पाहिजे.


पण त्यावैक्तीला शेवटी हेच सांगावस वाटत कि, कृपा करून,कृपा करून परत अश्याप्रकारे कधीच कोणाबरोबर वागू नका.तुमच्यासाठी हि एक मस्ती,गमत असेल.पण समोरचा तो ते कितपत सहन करू शकेल त्याचा हि विचार करा!!!


पण बर्रच झाल कि हे अस घडल ते!!!..नाहीतर समोरच्या वैक्तीच फक्त एकच रूप आजपर्यंत बघायला मिळाल असत.

Monday, October 12, 2009

Bole Toh.....बोले तोः

मित्रहो  बोले तोः हे  वर्तमानपत्रातील एक सदर वाचल आणि त्यानिमिताने मलाही काही असच लिहावस वाटल!! ते अस कि, !!!!!

आई म्हणजे : सर्वस्व
पुस्तक म्हणजे : मित्र
मित्र म्हणजे :  अनुभव
यश म्हणजे : आनंद
सुख म्हणजे : समाधान
प्रवास म्हणजे : नाविण्य
काम म्हणजे : श्रद्धा
घर म्हणजे : मायेचीसावली
माणूस म्हणजे : निर्मिती
मुंबई म्हणजे : कष्ट

Monday, October 5, 2009

Workaholic...

Now don't have time for time pass only !!!! :P hyalach mahntat workaholic ...hahhahha  

Thursday, October 1, 2009

"Ann he Purnabramha"

"Ann hey Purnabramha" as marathi madhe mahntat..ani ase ethe lihinya magch karan hey ki...mala maza college madhla ek prasang athavala...tho prasang asa hota ki .amchya politics hya subject chya madam tyani purn class chi 30 marks sathi written exam ghetli hoti..Jya lesson var exam hoti tyach caption hott."Rights and Duties"..mam ni amhala tumche rights ani duties kontya kontya ahet he vicharll hott exam paper madhe...tyveli  mazya tas properly ani syllabus ch answer lihaych ahe hey patkan dokyat al nahi ani me "jevne ha apla hakk ahe"...ani mahnun mee tatatla konta hee padarth balance nn thevta jevte..asss PRAMANIK pane sangitll means lihil hott..ani tevha mazya hya utaravar matrr mam sakatt sampurn class ha mala haslela hota..pan mala te kahi tyaveli kahi kalach nahi kiva kahi vegl vatll pan nahi...ki hee lok mala ka hasta ahet te?????ani ata toh prsang athvla ki matrr kaltt ki me mala xat kai lihaych hott ani kai lihil hott :)